Google ads

Ads Area

पोलीस भरती लवकरच होणार गृहमंत्री यांची घोषणा| police bhati lavakarach

 पोलीस भरती लवकरच होणार गृहमंत्री यांची घोषणा| police bharati lavakarach

नमस्कार विद्यार्थी मित्रहो ! पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील तब्बल लाखो विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत .ही प्रतीक्षा आता संपली आहे. काही दिवसातच पोलीस भरतीची जाहिरात येणार असे  आपल्या राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस भरती लवकरच घेण्यात आलेले घेण्यात येईल असे सूचित केले आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पोलीस भरतीसाठी लेखी चाचणी आणि  शारीरिक चाचणी यासाठी प्रयत्नशील राहावे .बऱ्याच काळानंतर पोलीस भरतीसाठी चातक पक्षासारखे वाट पाहणारे असे लाखो विद्यार्थी आहेत त्यांच्या ह्या पोलीस भरतीसाठीचा प्रश्न मार्गी लागणार असून पोलीस भरतीसाठी सज्ज व्हावे .

राज्याच्या मंत्रिमंडळाने पोलीस भरती  दोन टप्प्यात करायची असे ठरवण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची भरती झाली दुसऱ्या टप्प्यात 7231 पोलिसांची भरती करण्यासाठी नियमांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक होते तसे दुरुस्ती आज करण्यात आली. , ही घोषणा गृह विभागाने केली आहे. राहिलेली पोलीस भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक यांना या संदर्भात आदेश देण्यात आला, म्हणून पोलीस भरती लवकरच होईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

पोलीस भरती (toc)


पोलीस भरती 7231 पदाची होणार

पोलीस भरती संदर्भात झालेला बदल पोलीस भरतीचे या अगोदर लेखी चाचणी आणि त्यानंतर मैदानी चाचणी असे ठरले होते त्यानुसार पोलीस भरती ही तशाच पद्धतीने करत  आहे यावर्षीही मैदानी असेल त्यानंतर ही चाचण

 पोलीस भरतीसंदर्भात 28 जून रोजी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक आयोजित झाली होती . या बैठकीला असे ठरले की , राज्यात गेली दोन वर्षे पोलीस भरती रखडली गेली असल्यामुळे पोलीस भरती होईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस भरती संदर्भात घोषणा केली .

राज्याच्या मंत्रिमंडळाने पोलीस भरती  दोन टप्प्यात करायची असे ठरवण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची भरती झाली दुसऱ्या टप्प्यात 7231 पोलिसांची भरती करण्यासाठी नियमांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक होती, तशी दुरुस्ती आज करण्यात आली. ही घोषणा गृह विभागाने केली आहे. राहिलेली पोलीस भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक यांना या संदर्भात आदेश देण्यात आला, म्हणून पोलीस भरती लवकरच होईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली

 

पोलीस भरती 7231 पदाची होणार |police bharati 7231 कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत असा निर्णय  घेण्यात आली.  या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असे सांगण्यात आले . प्रत्येक जिल्ह्यातील भरती प्रक्रिया वेगळी असेल.


 पोलीस भरती संदर्भात झालेला बदल| police bharati sandarbhat jhalela badal

संदर्भात झालेला बदल पोलस भरतीचे याअगोदर लेखी चाचणी आणि त्यानंतर मैदानी चाचणी असे ठरले होते त्यानुसार पोलीस भरती ही तशाच पद्धतीने करत आहे यावर्षीही मैदानी चाचणी असेल त्यानंतर लेखी चाचणी असेल.

पोलीस भरतीचे स्वरूप | police bhartiche swarup

मैदानी चाचणी 50 गुणांची असेल त्यामध्ये  मुलांची संख्या आणि उपलब्ध जागा यानुसार 1/10  याप्रमाणे उमेदवारांना  बोलण्यात येते .

  पोलीस भरती व्हायचे असेल तर  यासाठी मनापासून अभ्यासाची तयारी असणे आवश्यक आहे. शिवाय मैदानी चाचणी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढू लागतो. ,याबद्दलमुळे पोलीस भरती होणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नंतर असल्यामुळे , तुम्हाला अगोदर शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे . त्यामुळे दोन्हीकडे लक्ष देऊन पोलीस बनण्याचे साकार करू शकता .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area